गेली २० वर्षे भाजपच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत ठाकरे गटाने आणली खेचून..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

माणगाव ग्रामपंचायत गेली वीस वर्ष भाजपची एक हाती सत्ता असलेली ग्रामपंचायत अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सरपंच उमेदवार सौ.मनिषा भोसले कींग मेकर ठरल्या आहेत.
15 पैकी 12 उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निवडून आल्याने भाजपची मात्र धोबीपछाड झालेली पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page