मुसळधार पडलेल्या पावसामुळे परशुराम घाटात वाहतूक ठप्प..
✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. मुंबई गोवा महामार्गावर गेल्या एक तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे. पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे भरावातील मातीचा चिखल रस्त्यावर आल्याने चिपळूणकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.तसेच परशुराम…
