Category: रत्नागिरी

दरड कोसळल्यानं परशुराम घट वाहतुकीसाठी बंद.;लोटे-चिरणी-कळंबस्ते मार्गाने वाहतूक वळवली..

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. मुंबई महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी.परशुराम घाटात दरड कोसळली आहे.पहाटेपासून अनेक प्रवासी ताटकळत आहेत.गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. माती रस्त्यावर आल्याने गाड्या घसरत आहेत.पहाटे पडलेल्या…

मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही” ; उद्धव ठाकरेंचा रिफायनरीला विरोध!

✍🏼लोकसंवाद /- राजापूर. उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांनी सोलगावमध्ये रिफायनरीला विरोध करणाऱ्या लोकांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी रिफायनरी विरोधात घोषणाबाजी केली. लोकांचा विरोध असल्यास रिफायनी होणार…

भाजप आमदार नितेश राणेंचा राजापूर येथील समर्थन सभेत हल्लाबोल..

✍🏼लोकसंवाद /- राजापूर. कोकणाबद्दल कोणतीही माहिती नसलेला एक पर्यटक बारसूमध्ये लोकांना भेटायला आला आणि पेटवापेटवीचे काम करून पुन्हा मुंबईच्या दिशेने निघून गेला. उद्धव ठाकरे हे ‘मन की’ नाही ‘धन की’…

बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्व्हेक्षण थांबवायचं असेल, तर सगळ्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकल्प नको असल्याची भूमिका जाहीर करावी.;मंत्री उदय सामंत

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्व्हेक्षणावरून राज्याच्या राजकारणाचा पारा चढला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हे सर्व्हेक्षण रद्द करावं, अशी मागणी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली. याबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय…

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट 25 एप्रिल ते 10 मे पर्यंत बंद राहणा.;पावसाळ्याआधी काम पूर्ण करण्यासाठी निर्णय..

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरण पावसाळ्यापुर्वी पुर्ण व्हावे यासाठी ठेकेदार कंपनीने महामार्ग बंद करण्याची मागणी केली आहे.त्‍यानुसार परशुराम घाटातील वाहतुक बंद राहणार आहे.कोकणातून प्रवास करणाऱ्या…

एईआरएफच्या तालुकास्तरीय कांदळवन संरक्षण कार्यशाळेला प्रतिसाद

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. सह्याद्रीच्या पट्ट्यात खासगी जंगले वाचवणाऱ्या अप्लाइड एन्वारन्मेंटल रिसर्च फाउंडेशनतर्फे (एईआरएफ) आता खाडीपट्ट्यात कांदळवन संरक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याकरिता खाडीपट्ट्यातील गावातील सरपंच, ग्रामसेवक, सदस्यांशी संवाद कार्यशाळा…

मुंबई-गोवा दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार

✍🏼लोकसंवाद /-रत्नागिरी मुंबई- गोवा रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाची कामे अंतिम टप्प्यात असून, कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी दिल्याची माहिती…

पत्रकार वारीसेंच्या मृत्यूमागे नाणार रिफायनरीच्या दलालांचा हात,खासदार विनायक राऊत याचा घाणाघाती आरोप.

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. -राजापूर येथील एका वर्तमानपत्राचे शशिकांत वारीसे पत्रकार होते. ते रिफायनरीला विरोध करणाऱ्या गटास समर्थन करीत होते. तर अपघातातील चालक पंढरीनाथ आंबेरकर हे नाणार रिफायनरीचे समर्थन करीत होते.…

सकाळी ग्रुपमध्ये ज्याच्या विरोधात बातमी टाकली दुपारी त्याच्या गाडीखाली येऊन पत्रकाराचा मृत्यू..

निर्भिड पत्रकार शशिकांत बारीसे यांची हत्या म्हणजे लोकशाहीवर निर्घृण हल्ला आहे.तर अशाप्रकारे दिवसाढवळ्या पत्रकाराची हत्या होणे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहे.अशा भ्याड हत्येचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जाहीर निषेध…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिनी ९ रोजी रत्नागिरीत महाआरोग्य शिबीर.; उद्दोगमंत्री उदय सामंत.

लोकसंवाद /- रत्नागिरी. मागील काही महिन्यांपासून साथींच्या आजाराचे प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. कोरोनामुळे आधीच सर्वसामान्य लोकांचे आर्थिक नियोजन डळमळीत झाले असल्याने, छोट्या-मोठ्या आजारांमुळे आणखी खिशाला चाट पडत आहे. सर्वसामान्य…

You cannot copy content of this page