🛑मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गावोगावी विकासाची चळवळ उभी करा.;पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन.
◼️लोरे नंबर १ येथे अभियानाचा झाला शुभारंभ.. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. प्रत्येक गावात सामान्य माणसाचे जीवन सुखकर व्हावे, हीच खरी ग्रामविकासाची संकल्पना आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे रयतेचे राज्य होते. तसे महायुतीचे…
