कणकवली /-
कणकवली शहरातील कुठल्याही विक्रेत्याच्या व्यवसायावर आम्हाला लाथ मारायची नाही. कोरोनानंतर सर्वच उद्योग हळूहळू सावरताहेत, त्यामुळे सर्वांचाच व्यवसाय व्हायला हवा. पण व्यवसाय करताना बेशिस्तपणा, विक्रेत्यांमुळे, वाहन पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी आम्ही खपवून घेणार नाही असे सांगितले.